देशप्रेम,
स्वयंशिस्त, परिसराची स्वच्छता ठेवणा-या जागरूक नागरिकांचा दुष्काळ आहे. देशप्रेम, नैतिकता, कर्तव्य, अधिकार जाणून घेणा-या युवा पिढीचा दुष्काळ आहे. शासकीय योजना कितीही चांगली असली तरी ती चांगल्या प्रकारे राबवून घेणा-यांचा दुष्काळ आहे. देश अशीच वाटचाल करीत राहिला तर सुजलाम सुफलाम देशाचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home