Wednesday, August 8, 2012

कर्ज!

सोने गहाण टाकून ९00 कोटींचे कर्ज!
राष्ट्रीयीकृत बँका दारात उभ्या करेनात, संचालकांच्या मनमानीमुळे जिल्हा बँका दिवाळखोरीत निघाल्याने शेतकर्‍यांच्या हक्काच्या जिल्हा बॅँकांमधूनही पैसा मिळेना त्यामुळे शेतकर्‍यांनी आपले सोने गहाण ठेवून कर्ज घेण्
याचा शेवटचा मार्ग स्वीकारला आहे. एकट्या बुलढाणा अर्बन बँकेच्या १५0 शाखांमधून तब्बल ९00 कोटींचे कर्ज शेतकर्‍यांनी सोने गहाण टाकून घेतले आहे. सावकारांकडे व इतर बँकांकडे सोने गहाण टाकून घेतलेल्या कर्जाचा हिशोबच नाही. 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home